
शिवाय कामगार कायद्यातील बदलामुळे कामगारांच्या, जमीन अधिग्रहण विधेयकाच्या माध्यमातून शेतक-यांच्या आणि ‘वन रँक वन पेन्शन’च्या फसव्या घोषणेच्या माध्यमातून निवृत्त सैनिकांच्या झालेल्या आत्महत्यांबाबतही यावेळी मोदी सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला.
याप्रसंगी, ‘धर्मराज्य पक्षा’चे महासचिव रामभाऊ कोंढाळकर, सल्लागार आनंदा होवाळ, ठाणे लोकसभा अध्यक्ष राजेश गडकर, उपाध्यक्ष सचिन शेट्टी, सचिव विनोद मोरे, ठाणे विधानसभा उपाध्यक्ष सुनील घाणेकर, नौपाडा विभाग अध्यक्ष समीर कालगुडे, कोपरी-आनंदनगर प्रभाग अध्यक्ष नितीन वायदंडे, पाचपाखडी विभाग अध्यक्ष अमित लिबे, ‘धर्मराज्य महिला संघटने’च्या महाराष्ट्र राज्य समन्वयक रेश्मा पवार, ठाणे लोकसभा महिला अध्यक्षा जयश्री पंडित, उपाध्यक्षा साक्षी शिंदे, सचिव दर्शना पाटील, कोपरी विभाग महिला अध्यक्षा भारती सावंत, वंदना गायकवाड तसेच युवा कार्यकर्ते नितीन उगले, रॉजर सायमन यांच्यासोबत सुधन सावंत, महेश पवार, मनोज बेर्डे, राकेश पवार, भरत राणे, शरद साळुंखे, सचिन कदम आणि प्रकाश डोंगरे आदी मान्यवर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.